• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

जोपर्यंत सृजनशीलता जीवंत आहे, तोपर्यंत सामान्य माणसाचा आवाज जीवंत आहे. जोपर्यंत माणूस सुख-दुःखाच्या भावनेनं भरलेला आहे, तोपर्यंत सृजनशीलतेची शक्यता जिवंत आहे

आपण हे समजून घेतलं पाहिजे की, जोपर्यंत सृजनशीलता जीवंत आहे, तोपर्यंत सामान्य माणसाचा आवाज जीवंत आहे. जोपर्यंत माणूस सुख-दुःखाच्या भावनेनं भरलेला आहे, तोपर्यंत सृजनशीलतेची शक्यता जिवंत आहे. मराठीतील श्रेष्ठ कवी संत तुकाराम म्हणतात- ‘बुडता हे जन न देखवे डोळां। येतो कळवला म्हणउनि।।’ मला वाटतं की, वर्तमान संस्कृतीत सृजनशीलतेचं हेच काम आहे.......

  • संदीप शिवाजीराव जगदाळे
  • Sat , 18 May 2024
  • 0 Comments
  • 1 Like

आज आपलं एक समाज म्हणून, एक देश म्हणून भरकटत जाणं पाहता संपूर्ण गांधीजींपर्यंत पोहोचणं तातडीचं बनलं आहे.

एका रात्री सगळ्या आत्म्यांसोबत एक नवीनच म्हाताऱ्याचा आत्मा कॅम्पमध्ये येतो. सगळे या म्हाताऱ्याला विचारतात, ‘तुझं कोणी नातेवाईक इथे आहे का?’ तर म्हातारा म्हणतो, ‘होय आणि नाही पण’. सर्वजण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. म्हाताऱ्याचा आत्मा कॅम्पमध्ये कोणाला तरी शोधत फिरत राहतो. परत कोणीतरी म्हाताऱ्याला विचारतो, ‘तुम्ही कोणाला शोधत आहात?’ तर म्हातारा म्हणतो, ‘अशा लोकांना जे माझा खून करू शकतील.’ .......

  • संदीप शिवाजीराव जगदाळे
  • Fri , 02 October 2020
  • 0 Comments
  • 1 Like

चोहोकडून शेतकऱ्याची ‘लांडगेतोड’ कशी होईल, याचीच काळजी आपले शेतीविषयक धोरण घेत आहे!

तथाकथित शेतीतज्ज्ञांच्या आकलनात अनेक गफलती आहेत. आयुष्यात कधीच नखात माती न गेलेले हे तज्ज्ञबिज्ज्ञ अविरतपणे उंटावरून शेळ्या हाकतायत. यांना ज्वारीचं कणीस वरून भरायला सुरुवात होते की, खालून भरायला सुरुवात होते? बैलाचं वय कसं ओळखावं? हेही नीट सांगता येणार नाही. इतके हे शेतीतले तज्ज्ञ आहेत! कृषिविषयक आकडेवारीचे खेळ केल्याने व कृषिज्ञानाच्या पुस्तकी पांडित्याने शेतीतज्ज्ञ होता येते, परंतु शेतकरी होता येत नाही.......

  • संदीप शिवाजीराव जगदाळे
  • Tue , 21 July 2020
  • 0 Comments
  • 1 Like

उन्हातान्हात उपाशीतापाशी घराकडे निघालेल्यांच्या तळतळाटाची जबाबदारी कोण घेणार?

पायीपायी गावातल्या घराकडं निघालेल्या लाखो लोकांनी सिद्ध केलंय की, आजवर आपण जे औद्योगिक विकासाचं आणि शहरी तोंडवळ्याचं आर्थिक धोरण स्वीकारलं होतं ते अपयशी ठरलंय. ज्या कष्टकऱ्यांच्या जीवावर हा सगळा आभासी विकास झाला, त्या कष्टकऱ्यांना रोजगाराचं साधन नसताना दोन-तीन महिनेही स्वतःत सामावून घेण्याची क्षमता औद्योगिक संस्कृतीत नाही. हे या संस्कृतीच्या मूल्यहीनतेचं लक्षण आहे.......

  • संदीप शिवाजीराव जगदाळे
  • Thu , 14 May 2020
  • 0 Comments
  • 4 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.